उद्याचे भविष्य मॅग्नेटिक बॅटरीचे… – डॉ. आर. एस. शिंदे

एमजीएममध्ये वैज्ञानिक डॉ. आर. एस. शिंदे यांचे व्याख्यान संपन्न छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जगत आहोत. जग झपाट्याने

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे यजमानपद

औरंगाबाद, दि.२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती मा.रमेश बैस यांनी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचे यजमानपद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन

औषधी निर्माणशास्त्र विभागात संशोधन लॅब उद्घाटित – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र

Read more

विदर्भातून सर्वाधिक पेटंट प्राप्त करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. संजय ढोबळे यांचा सन्मान

नागपूर : विदर्भामधून सर्वाधिक ५२ पेटंट प्राप्त करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांचा

Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा

बायोटेक्नॉलॉजी विभाग, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य आणि रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन सेंटर यांचा संयुक्त उपक्रम अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वर्धापन दिन

अभिनेत्री मधु कांबीकर यांना ‘जीवनसाधना पुरस्कार’ औरंगाबाद, दि.२२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवन साधना पुरस्कार’ प्रख्यात

Read more

एमजीएम विद्यापीठात अँटी रॅगिंग विषयावरील व्याख्यान संपन्न

अँटी रॅगिंग कायद्याबद्दल सर्वांनी माहितगार असणे आवश्यक : ऍड.प्रिया भारसवाडकर छत्रपती संभाजीनगर, दि. २० : शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार

Read more

सौ.के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रीय सदभावना दिन साजरा.

बीड : येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती राष्ट्रीय सदभावना

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त

वर्ल्ड ॲथलेटिक्सने दिले प्रमाणपत्र नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. वर्ल्ड

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ‘रिच टू अनरीच्ड’ अभियान

गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून स्थानिक युवकांसाठी शोधणार रोजगाराच्या संधी – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उद्योजकता विकास यात्रेचे उद्घाटन

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योजक घडवा – पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चांगले उद्योग आणि

Read more

एमजीएम विद्यापीठात मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक – उप जिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर, दि. २१ : भारत

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात टीसीएसचा रोजगार मेळावा

नागपूर : टीसीएस मिहानच्या वतीने गुरुवार, २४ ऑगस्ट व शनिवार २६ ऑगस्ट २०२३ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘पदव्यूत्तर’च्या प्रवेशासाठी सोमवार अखेरचा दिवस

औरंगाबाद, दि.१९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये तसेच विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागात प्रवेश घेण्यासाठी सोवार दि.२१ हा अखेरचा

Read more

क्रीडा विभागाचा नावलौकिक उंचावला – कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

 शंभरावर खेळाडू, प्रशिक्षकांचा सत्कार औरंगाबाद :  मराठवाडयातील खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून अनेक महत्वाची पदके जिंकुन आणली. क्रीडा विभागाने गत

Read more

एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा – राज्यपाल बैस

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात अरुण फिरोदिया, प्रमोद चौधरी, डॉ. राजदान यांना मानद डॉक्टरेट पिंपरी/ पुणे : “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित आहे. आता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. ‘एआय’ साक्षर होणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहे. मात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. एआयकडे सहानुभूती नसते. माणसाकडे आहे. एआय प्रेम भाव जाणत नाही. माणूस जाणतो. याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतो. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल,” असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केला. नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरूणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. स्वतःला केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन बैस यांनी केले. डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे श्री बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष श्री अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि क्वालिटी ॲश्युरन्स ॲंड एक्सलन्स सेल, रामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह देशभरातून आलेले विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) सकाळी झालेल्या या सोहळ्यास उपस्थित होते.  राज्यपाल श्री बैस म्हणाले, “येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. विद्यापीठांना माझा आग्रह असेल की आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन झाले पाहिजे. या व्यवस्थेचा लाभ उठवण्यासाठी रणनिती आखावी लागेल. एआयमुळे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत.”मी आपल्याला सावध करू इच्छितो की एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. चांगली गोष्ट ही आहे की भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात आपल्याला निरंतर शिकत राहावे लागेल. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला ‘स्किल, रिस्किल, अपस्किल’ च्या माध्यमातून तयार व्हावे लागेल, असे प्रतिपादन श्री बैस यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, “शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी ३.६४ गुण विद्यापीठाला मिळाला असून ए प्लस-प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार विद्यापीठाच्या दंतवैद्यकशास्त्र महाविद्यालयाला देशात तिसरा क्रमांक मिळाला. वैद्यकीय महाविद्यालयाने देशात एकविसाव्या क्रमांकावरून पंधराव्या स्थानावर झेप घेतली तर विद्यापीठ गटात ४६ वा क्रमांक मिळाला आहे.” अरुण फिरोदिया म्हणाले, “येथून बाहेर पडल्यानंतर ‘जॉब गिव्हर्स’ व्हा, ‘जॉब टेकर्स’ नको. एक बिलियन डॉलर्स मूल्य असणारे शंभर स्टार्टअप्स देशात सुरू झाले आहेत. भारताची प्रचंड लोकसंख्या ही समस्या नसून वरदान आहे. यातून ‘इकॉनॉमी ऑफ स्केल’ शक्य आहे. तंत्रज्ञान आणि निर्यात यातून देशाची प्रगती होईल. तुम्ही आत्मविश्वासाने देशाला पुढे घेऊन जा.” “ही डॉक्टरेट पदवी माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. जागतिक बायोइकॉनॉमी क्षेत्रातील माझ्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल विद्यापीठाचे मी आभार मानतो,” असे प्रमोद चौधरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, हवामान बदल हा मानवी अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. भारताकडे बायोमास आणि शेतमालाचे अवशेष यांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातून बायोफ्युएल, बायोकेमिकल यांची निर्मिती शक्य आहे. यातून देशाला इंधन सुरक्षा लाभणार असून पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधता येणार आहे. डॉ. पी. एन. राजदान म्हणाले, “जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत लिथियमचा ५.९ दशलक्ष टन साठा शोधण्यात यश आले आहे. यातून प्रचंड आर्थिक विकास होणार आहे. सन २००० मध्ये हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा त्यात सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली होती.” देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. आपली पिढी गुणवान असून त्यांना घडविण्यासाठी विद्यापीठांना अधिक सक्षम व्हावे लागेल ३३ सुवर्णपदके आणि १४ पी.एचडी. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी,

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदभरती शिक्षण मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे – डॉ. कल्पना पांडे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शिक्षकांच्या ९२ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षण मंचच्या ५

Read more

महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर

सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी : डॉ.संजय कुबल  बेळगाव : दूरशिक्षणाच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्चशिक्षणाची

Read more

मिल्लिया महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा

बीड :  मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान

Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील जयंती साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ,

Read more

You cannot copy content of this page